
मुंबई ५ मे (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कायद्याविषयी भाष्य केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे ? याविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी ५ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली; मात्र तज्ञांशी चर्चा करून निवडणुकीविषयीचे धोरण ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.
अहिल्यानगर येथे धार्मिक सहलीचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक !
‘हिंदु खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळा’च्या योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन !
राज्यातील धरणांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शेष !
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात निर्माण होणार ‘हेरिटेज वाडी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमीची पहाणी
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !