
जम्मू – येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले. सध्या येथे खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
(सौजन्य : India Today)
या चकमकीच्या एक दिवस आधी बारामुल्ला येथे ४ आतंकवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते. येत्या २४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या दौर्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत आहेत, हे या चकमकींतून लक्षात आले आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !