
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – एस्.टी. बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा सरकारचा विचार नाही; मात्र विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था करणार आहोत. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिले. याविषयीच्या तारांकित प्रश्नावर अनिल परब यांनी वरील उत्तर दिले.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली