परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !

‘१५ व्या शतकातील हिंदू क्षात्रतेजहीन होऊन निद्रिस्त होते; त्यामुळे केवळ मूठभर मुसलमानांनी भारतावर आक्रमण करून त्यांचे राज्य स्थापन केले आणि पुढे साधारण३ शतके राज्य केले. नंतर बोटांवर मोजता येतील, इतक्या इंग्रजांनी भारतावर त्यांचे राज्य स्थापन केले आणि २० व्या शतकापर्यंत ते केले. आताही हिंदूंची तीच स्थिती आहे. पाकिस्तानने भारतातील सर्वत्रच्या धर्मांधांच्या साहाय्याने भारतावर पुन्हा राज्य केल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको ! असे होऊ नये म्हणून हिंदूंनो, जागृत व्हा !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !