जपून बोलण्याचे महत्त्व
बोलणारा सहज बोलून जातो; पण त्याला कुठे माहिती असते की, ऐकणार्याच्या मनावर शब्द न् शब्द कोरला जातो.
निरपेक्षता
आयुष्यात मनस्तापाची अवस्था टाळायची असेल, तर कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका.
गुणांचे महत्त्व
मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही उत्तम गुण नसतील, तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात.
(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २१.४.२०१८)

सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे