स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षण देण्यात यावे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. हे सूत्र सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक !

कलबुर्गी (कर्नाटक) – येथील पंचमसाली पिठाचे स्वामी बसव जय मृत्युंजय यांनी १५ सप्टेंबरपर्यंत लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याची मागणी राज्यशासनाकडे केली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर १ ऑक्टोबरपासून ते सत्याग्रह चालू करतील, अशी त्यांनी चेतावणी दिली आहे.
मृत्युंजय स्वामी यांनी सांगितले की, या मागणीसाठी याच वर्षी जानेवारी मासामध्ये आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ‘१५ सप्टेंबरपूर्वी आरक्षण देऊ’, असे आश्वासन दिले होते. त्या वेळी सध्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही समर्थन दिले होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री बोम्मई यांना विनंती करतो की, त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा करावी.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण