
‘गीतेमधील श्लोक आपण कितीही वेळा वाचले किंवा अभ्यासले, तरी प्रत्येक श्लोकातील मर्म त्या वेळी लक्षात येतेच, असे नाही. जर मी आताही गीता वाचायला घेऊन बसलो, तर मला अजून काहीतरी नवीन लक्षात येईल. गीता कठीण किंवा गूढ आहे असे नाही, आपली आकलनशक्ती कमी पडते.’
– अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू), ढवळी, फोंडा, गोवा. (२१.८.२०२१)
अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
का उमेदवारांना मतांची भीक मागावी लागते ?
तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !