मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवण्याच्या घटनेला येत्या ५ ऑगस्ट या दिवशी होणारी २ वर्षे आणि १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.