‘भारतातील काही गुरुकुलांविषयी माहिती वाचनात आली. त्यात सांगितलेली त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे तेथे १४ विद्या आणि ६४ कला यांतील अनेक विद्या अन् कला शिकवल्या जातात. या गुरुकुलातील विद्यार्थी विविध विषयांत पारंगत होऊन आणि पदवी घेऊन बाहेर पडतात. हे कौतुकास्पद आहे; परंतु यामध्ये एकच कमतरता रहाते आणि ती म्हणजे, तेथे साधना शिकवली जात नाही. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातही अशा प्रकारे विविध विद्या आणि कला यांचे शिक्षण दिले जाईल; पण त्याचा मूळ पाया हा साधना असेल. अनेक विद्या आणि कला यांचे शिक्षण त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठी पूरक असेच असेल. त्यामुळे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातून बाहेर पडणारे काही विद्यार्थी संत बनूनच बाहेर पडतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातन प्रभात > Post Type > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले > महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय – संत घडवणारे एक विश्वविद्यालय !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय – संत घडवणारे एक विश्वविद्यालय !
नूतन लेख
- गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना वंदन करावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी
- साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
- सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्या आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करून निस्सीम कर्मयोग साधणार्या श्रीमती कालिंदी गावकर यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !
- धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेऊन गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेली सनातन संस्था !
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेल्या लुधियाना, पंजाब येथील साधिका सौ. माधवी शर्मा !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे !