
नगर – पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील २२ गावांत ८ दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील परिस्थितीची नोंद घेत कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या गावांत केवळ औषध दुकाने, भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र चालू रहाणार असून विवाह, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ विनाअनुमती घेता येणार नाही. शंभर टक्के चाचण्या तसेच बाहेरून येणार्यांचे गावातील शाळेत ७ दिवसांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा तीव्र विरोध !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !