गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती इत्यादींच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.