कोणत्याही संकटकाळात हिंदूंची मंदिरे नेहमी गरजवंतांना साहाय्य करतात. याउलट अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांनी असे साहाय्य केल्याचे ऐकिवात नाही. हिंदूंच्या मंदिरांच्या नावाने नेहमी खडे फोडणारे बुद्धीप्रामाण्यवादी, अंनिसवाले हे लक्षात घेणार का ?

बेळगाव – दळणवळण बंदीमुळे शहरातील निराधार असलेल्या आणि रस्त्यावर रहाणार्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची नोंद घेत गेल्या काही दिवसांपासून ‘श्री रेणुकादेवी मंदिर न्यासाद्वारे’ या लोकांना भोजन वितरित करण्यात येत आहे. शहरातील तानाजी गल्ली, समर्थ नगर, महाद्वार रोड आणि रेणुकादेवी मंदिर परिसर, रेल्वे उड्डाणपूल, पी.बी. रस्ता भागातील निराधार लोकांना मंदिर न्यासाद्वारे अन्न दिले जात आहे. ‘श्री रेणुकादेवी मंदिर न्यासा’चे राहुल मुचंडी, विनोद पुजारी, वसंत हलगेकर, यल्लाप्पा पाटील हे कार्य करत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !