
नवी मुंबई – सेक्टर ५, ऐरोली येथील पंजाब नॅशनल बँकेच्या ए.टी.एम् यंत्राला ३० मार्चच्या रात्री आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. आगीचे कारण समजू शकले नाही; मात्र तेथील वातानुकूलन यंत्रातील बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशमन दलाला बोलवावे लागले. या आगीत पासबुक एन्ट्री मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच वातानुकूलन यंत्र आणि अन्य सर्व वस्तू आगीत जळून खाक झाल्या.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान