सातारा, ४ मार्च (वार्ता.) – तत्कालीन फडणवीस सरकारने ‘सारथी’, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’, ‘छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’, आदी योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला; मात्र राजकीय हेतूने ‘सारथी’ बंद केले. त्यातील ३५२ मराठा बांधवांच्या नोकर्या गेल्या. याला उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तरदायी आहेत. तसेच ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’चे संचालक मंडळ बरखास्त करण्यास मंत्री अशोक चव्हाण उत्तरदायी आहेत, असा घणाघात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला.
पाटण (जिल्हा सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाला मुंद्रुळकोळे ग्रामस्थांसह नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. तेव्हा ते बोलत होते.
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
संवाद साधण्याला प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस