मुंबई – राज्यात २० नोव्हेंबर या दिवशी ६ सहस्र ९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ सहस्र ९१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ५ सहस्र ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या १ कोटी चाचण्या झाल्या
नूतन लेख
१ एप्रिलपासून जोतिबा देवस्थान (कोल्हापूर) येथील यात्रेस प्रारंभ !
#Exclusive : किमान स्वच्छता ठेवण्याविषयीही जळगाव बसस्थानकाची अनास्था !
क्रिकेट सामन्यांचे बंदोबस्त शुल्क वाढवून त्यातून पोलिसांची घरे दुरुस्त करावीत ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी
देशात २४ घंट्यांत आढळले कोरोनाचे ३ सहस्र नवीन रुग्ण !
शेतकर्यांच्या समृद्धीचे जलयुक्त शिवार – २ !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांधांकडून हिंदू आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करून दंगल !