राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे मूल्य वाढवून नागरिकांची लूट करणे हा समाजद्रोहच होय ! प्रशासनाने अशा स्वार्थांधांवर त्वरित कारवाई करून जनतेला आधार देणे आवश्यक आहे !
डोंबिवली, २४ मार्च (वार्ता.) – ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रस्ता, नवापाडा, सम्राट चौक रोड, उमेशनगर येथे भरवण्यात येणार्या बाजारात भाजीपाला आणि फळे यांच्या मूल्यात विक्रेत्यांनी दुपटीने वाढ केली आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !