राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे मूल्य वाढवून नागरिकांची लूट करणे हा समाजद्रोहच होय ! प्रशासनाने अशा स्वार्थांधांवर त्वरित कारवाई करून जनतेला आधार देणे आवश्यक आहे !
डोंबिवली, २४ मार्च (वार्ता.) – ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रस्ता, नवापाडा, सम्राट चौक रोड, उमेशनगर येथे भरवण्यात येणार्या बाजारात भाजीपाला आणि फळे यांच्या मूल्यात विक्रेत्यांनी दुपटीने वाढ केली आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !