अन्न प्रमाणात का खावे ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन !

स्वामी विवेकानंद

‘आपण जे दुःख भोगतो, त्याचा बराचसा भाग आपण खात असलेल्या अन्नामुळे उद्भवत असतो. आपल्याला असे आढळून येते की, जड अन्नाचे वाजवीपेक्षा अधिक जेवण झाल्यावर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. मन सारखे धावत रहाते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)