
नाशिक – केंद्रीय मोटार वाहन नियमात महत्त्वाचे पालट करण्यात आले असून त्यानुसार एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा अधिक वेळेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा वाहन परवाना निलंबित किंवा रहित केला जाईल, अशी माहिती येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी दिली आहे. या अंतर्गत प्रत्यक्ष, तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंड आकारला जाईल.
‘नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. चलन विहित मुदतीत भरून पुढील कारवाई टाळावी’, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !