|

नवी देहली – नक्षलवादाचा बंदोबस्त करण्याऐवजी डाव्या विचारसरणीच्या पक्षांसमवेत आघाडी करून काँग्रेस सत्तेत राहिली. नक्षलवादाविरोधात समर्थपणे लढण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि दुर्बल धोरणे यांमुळे एका गावातून चालू झालेला नक्षलवाद १२ राज्ये आणि २०० जिल्हे यांमध्ये फोफावला, अशी घणाघाती टीका शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विशेष चर्चेत ते बोलत होते. निर्धारित उद्दिष्टापूर्वीच भारताला नक्षलमुक्त केल्याविषयी खासदार डॉ. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू