
मुंबई – सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून घेतलेल्या कर्जाचा राज्यातील २१ साखर कारखान्यांनी दुरुपयोग केल्याचा प्रकार अन्वेषणात आढळून आला आहे. २१ कारखान्यांतील प्रकार गंभीर स्वरूपाचा, तर ३ कारखान्यांतील प्रकार मध्यम स्वरूपाचा आहे. ‘राष्ट्रीय सहकार विकास निगम’द्वारे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये याविषयीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकाराच्या पडताळणीसाठी जानेवारी २०२६ मध्ये साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सहकार विभागाकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकासाखर कारखान्यांतील भ्रष्टाचार कायमचा संपवा ! |
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद