
ब्रिटिशांच्या पाशवी पाशातून मातृभूमी मुक्त करण्यासाठी कंबर कसणार्या देशभक्तांना ‘वन्दे मातरम्’ याच मंत्राने सर्वस्व बलीदानाची प्रेरणा दिली. हा मंत्र सशस्त्र क्रांतीकारकांना जसा बळ पुरवणारा ठरला, तसाच सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कटिबद्ध झालेल्यानांही याच मंत्राने धैर्य दिले. हा मंत्र भारतियांच्या हृदयाचे चिरंजीव स्पंदन बनून गेला आहे.
– अमित कामतकर
(साभार : ‘ऋषि बंकीमचंद्र’ या ग्रंथातील प्रस्तावना, ‘जटायु अक्षर सेवा’)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !