मुंबई – बांगलादेशात हिंदूंवर वारंवार आक्रमणे केली जात आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू प्रचंड दहशतीखाली जगत आहेत. अनेक हिंदूंची भर रस्त्यात हत्या केली जात असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांनी बांगलादेशातील सव्वा कोटी हिंदूंना अत्याचारांच्या विरोधात आणि त्यांच्या अधिकारासाठी उभे राहिले, तर जगभरातील हिंदू त्यांना साहाय्य करतील, असे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. ते वरळी डोम, मुंबई येथील कार्यक्रमात दुसर्या दिवशीच्या सत्रात संबोधित करत होते.
बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आणि भारतविरोधी कट्टरपंथी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या झाल्यावर बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.

नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन