परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत.

सनातनच्या सत्संगात आनंद जाणवण्याचे कारण !

सनातनच्या सत्संगात आनंद जाणवण्याचे कारण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

कुठे शेतकरी, तर कुठे सरकारी कर्मचारी !

कुठे शेतकरी, तर कुठे सरकारी कर्मचारी !

‘शेतकर्‍यांना सुटी नाही. ते आठवड्याचे सातही दिवस शेतात कष्टाचे काम करतात, तरी ते गरीब असतात. याउलट सरकारी कर्मचारी आठवड्यातील पाच दिवसच काम करतात आणि तेही कष्टाचे नसते, तरी त्यांना गरिबी म्हणजे काय, हे ज्ञात नसते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आगामी आपत्काळात स्मितहास्यासह प्रसन्न चेहरा, हा दुःखी लोकांसाठी पहिला प्रथमोपचार असेल !

आगामी आपत्काळात स्मितहास्यासह प्रसन्न चेहरा, हा दुःखी लोकांसाठी पहिला प्रथमोपचार असेल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतातील शाळांतून तामसिक इंग्रजी भाषा शिकवली जाते; पण सात्त्विक संस्कृत भाषा शिकवत नाहीत. हे साहजिकच आहे; कारण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतावर राज्य केलेल्या सर्व तामसिक राजकीय पक्षांना तामसिक इंग्रजी भाषा आपली वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

स्मशानामध्ये ‘अश्मा’ ठेवण्याची सोय करावी, हेही शासनाला न सांगणारे लज्जास्पद लोकप्रतिनिधी !

स्मशानामध्ये ‘अश्मा’ ठेवण्याची सोय करावी, हेही शासनाला न सांगणारे लज्जास्पद लोकप्रतिनिधी !

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजसेवेविषयी मार्गदर्शन !

हिंदु राष्ट्राची स्थापना वर्ष २०२५ पर्यंत होईल ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची स्थापना वर्ष २०२५ पर्यंत होईल ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

पूर्वानुमाने संतांनी वर्तवलेला आपत्काळ पुढे गेला असला, तरी त्याचा आरंभ कधीही होऊ शकतो. कोरोनासारख्या महामारीच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा अनुभव घेतलाच आहे. तिसरे महायुद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यामुळे साधकांनी आपत्काळाची सिद्धता चालूच ठेवावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अनेकातून एकात जाणे’, असे हिंदु धर्म शिकवतो. याउलट ‘विविधता हे भारताचे बलकेंद्र आहे’, असे अनेक राजकीय नेते म्हणतात. विविधतेमुळेच भारत आज पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले