पू. मनीषाताई आहे शुद्ध, सात्त्विक आणि दैवी गुणांचे भांडार ।
ताईच्या वाणीतून मिळे साधनेला प्रोत्साहन । ताईची सेवा असते विसरून देहभान ।।
ताई आहे शुद्ध, सात्त्विक अन् दैवी गुणांचे भांडार । ताईची आहे गुरूंवर श्रद्धा अपार ।।
ताईच्या वाणीतून मिळे साधनेला प्रोत्साहन । ताईची सेवा असते विसरून देहभान ।।
ताई आहे शुद्ध, सात्त्विक अन् दैवी गुणांचे भांडार । ताईची आहे गुरूंवर श्रद्धा अपार ।।
श्री. प्रशांत यांच्याकडे धर्मप्रेमींच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा आहे. ते धर्मप्रेमींना त्यांच्या चुका अतिशय प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे चुकांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येते.
ते म्हणाले, ‘‘मी आज औषध घेणार नाही; कारण मी आज जाणार आहे. मग मी औषध कशाला घेऊ ?’’ ‘‘मी उद्या नसेन.’’ दुसर्या दिवशी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
हे कृपावंता, तुमची कृपाळू दृष्टी आम्हा विष्णुभक्तांवर सतत राहू दे. आम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाण्यासाठी तुमचे पुष्पक विमान सिद्ध आहे, आमची त्यात बसण्यासाठी पात्रता नाही …
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जात असतांना मला परात्पर गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) त्यांच्या खोलीच्या बाहेर दर्शन झाले. मला त्यांच्याकडे पहाता क्षणी ते नेहमीच्या तुलनेत ‘अधिक उंच आणि विराट’ असे दिसले.
‘६.४.२०२३ या हनुमान जयंतीच्या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील मारुतिरायाच्या मूर्तीला प्रार्थना केली आणि मी डोळे मिटल्यावर मला दिसले, ‘मारुतिराया गदा खांद्यावर घेऊन मंदिराच्या भोवती ‘राम राम’ म्हणत प्रदक्षिणा घालत आहे.’…
‘वर्ष २०१३ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी मला प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे सूक्ष्मातून दर्शन झाले, तेव्हा देवाच्या कृपेने त्यांच्या भावभेटीवर मला पुढील कविता स्फुरली. त्याचे टंकलेखन मी आता केले.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचा आज ३६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची आई आणि बहीण यांना श्री. निषाद यांच्यात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या विळख्यातून मुक्त व्हायला आणि साधनेत प्रगती व्हायला साहाय्य होत आहे.
जनतेला रामराज्य हवे असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ काढण्यात आली.