पोलीस आणि प्रशासन यांना तक्रारीकडे दुर्लक्ष केल्‍यासाठी शिक्षा करा !

कुडाळ शहरातील पानबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांनी येथील मशिदीवरील भोंग्‍याच्‍या सततच्‍या आवाजामुळे होणार्‍या त्रासाविषयी पोलिसांना सांगूनही पोलिसांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले.

काळ नाही, तर शासनकर्ते धोकादायक आहेत !

‘सध्‍याचा काळ धोकादायक आहे. या संक्रमण काळामध्‍ये नवीन जागतिक व्‍यवस्‍था बनवण्‍यासाठी वेळ लागेल; कारण पालट मोठा आहे’, असे भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी व्‍हिएन्‍ना (ऑस्ट्‍रिया) येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीत केले.’

आध्‍यात्मिक विकास हाच समर्पक विकास !

तुम्‍ही स्‍वतःचा विकास करण्‍याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्‍ही आध्‍यात्मिकरित्‍या विकसित व्‍हा; कारण आध्‍यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे.

साधनेत स्‍थुलातील चुका सांगण्‍याचे महत्त्व !

साधनेमध्‍ये मनाच्‍या स्‍तरावर होणारी अयोग्‍य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्‍या अभावामुळे साधकाला स्‍वतःच्‍या चुका कळत नाहीत आणि त्‍या मनाच्‍या स्‍तरावरील चुका असल्‍यामुळे इतरांच्‍या लक्षात येत नाहीत.

जळगाव येथे आज भव्‍य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

• गोहत्या,
• लव्ह जिहाद
• धर्मांतरच्या विरोधात आणि
• श्री सम्मेदशिखरजी तिर्थक्षेत्राच्या पावित्र्य राक्षणासाठी…

इस्‍लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्‍त्‍या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

भारतातील आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो.

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

‘सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

‘गुरुदेवा, स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जपण्‍याचा माझा मिथ्‍या अहं नष्‍ट करा’, अशी तुमच्‍या चरणी प्रार्थना !

‘गुरुदेवा, या जिवावर सर्वस्‍वी तुमचा अधिकार असतांनाही माझे मन मात्र तसा विचार करायला न्‍यून पडून स्‍वतःचे स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जोपासते. माझे मन कधी कधी ऐकण्‍याची भूमिका घेते, तर कधी बंडखोरीही करते.

युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !

युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्‍या तेलाच्‍या ६ पट अधिक तेल आयात केले. ५० अब्‍ज युरोचा (४ सहस्र ३८७ कोटी रुपयांचा) गॅस, कोळसा आयात केला. ही परिस्‍थिती असतांनाही भारताने रशियाकडून आयात केलेल्‍या तेलासंबंधी युरोपचा आक्षेप ही ढोंगीपणाची परिसीमा !

‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्‍हते’, असे म्‍हणणार्‍या आमदारांना निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्‍य आहे का ?

राष्‍ट्रपुरुषांमध्‍येही निधर्मीवाद आणण्‍याचे षड्‍यंत्र जाणून ते हाणून पाडण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्‍यक !