चोर सोडून संन्याशाला अटक करणारे तेलंगाणा पोलीस !
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करून सायंकाळी सुटका केली.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करून सायंकाळी सुटका केली.
भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असे ‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेने म्हटले आहे.
बिहारमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमणे करून बाँबस्फोटही घडवले. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे (‘राजद’चे) आमदार नेहालुद्दीन यांनी ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते’, असे विधान केले आहे.
‘पाकिस्तानात आमचे काहीच भवितव्य नाही. फाळणीच्या वेळी आमचे पूर्वज उज्ज्वल भवितव्यासाठी भारतातून येथे आले; मात्र आमच्या आजोबांनी आमचे भविष्य बिघडवले’, असे ट्वीट पाकमधील प्रसिद्ध पत्रकार आरजू काझमी यांनी केले आहे.
सासाराम (बिहार) येथे रामनवमीनिमित्तची दंगल अद्याप शमलेली नाही. मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटांत ६ धर्मांध मुसलमान घायाळ झाले.
देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.
हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या, तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर दगडफेक, तसेच मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. या वेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही आक्रमणाचे प्रयत्न झाले.
रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही मुसलमानांच्या भागात जाऊन आक्रमण कराल, तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना दिली.
देहली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत मुसलमानबहुल जहांगीरपुरी येथे रामनवमीनिमित्त ‘श्रीराम भगवान प्रतिमा यात्रा’ आयोजित करण्यास अनुमती नाकारली आहे.
शामली (उत्तरप्रदेश) येथे गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यासाठी गेलेल्या हरियाणा पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली.