
तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत कळंब तालुक्यातील हळदगाव येथे १४० पूरग्रस्त कुटुंबांना ‘शिधा’ वाटप करण्यात आले. यामध्ये डाळ, साखर, रवा, गूळ, गोडेतेल, चहा पावडर, मसाले, साबण, टूथपेस्ट आदी १७ जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
हे साहाय्य जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या प्रेरणेने आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थानचे अधिकारी-कर्मचारी यांनी स्वत:चे सामाजिक उत्तरदायित्व ओळखून अतिरिक्त एक दिवसाचे वेतन स्वखर्चाने गोळा करून हे साहाय्य पूरग्रस्तांसाठी अर्पण केले.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान