
पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२६ पर्यंत एकही खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक किंवा संबंधित व्यावसायिक बेरोजगार रहाणार नाही. आतापर्यंत १२ खाणपट्ट्यांचा लिलाव झाला आहे आणि यांपैकी ९ खाणींचे काम त्वरित चालू होणार आहे, तर उर्वरित ३ खाणींचे काम पुढील वर्षी मार्च मासात चालू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने खाणकाम पुन्हा चालू करण्यात यश मिळेल आणि ते ‘खाण अन् खनिजे (विकास आणि नियमन) कायदा’, तसेच सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे यांनुसारच होणार आहे.’’
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !