जालना – मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी आधुनिक वैद्यांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ८ जूनपासून त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. ‘मराठा आरक्षणात सगे-सोयर्यांची कार्यवाही व्हावी’, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विनाकारण मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील, गोड बोलून काटा काढायचे काम चालू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. सरकार जाणीवपूर्वक डाव खेळत आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > गोड बोलून काटा काढायचा सरकारचा डाव ! – मनोज जरांगे, आंदोलनकर्ते
गोड बोलून काटा काढायचा सरकारचा डाव ! – मनोज जरांगे, आंदोलनकर्ते
नूतन लेख
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
- प्रतिदिन राज्यभरातून येणार्या सहस्रो वारकर्यांची पंढरपूर येथे लूटमार !
- पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !
- अल्पवयीन मुलांच्या विरोधात बाल न्याय मंडळामध्ये अन्वेषण अहवाल सादर
- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र वैधता समिती प्रमुखांना अन्यत्र नियुक्ती द्या ! – खंडपिठाचा आदेश