जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांधांच्या क्लृप्त्या !

विविध उद्योग कपटाने कह्यात घेऊन एकाधिकार निर्माण करणे, हाही एक प्रकारचा ‘जिहाद’च !

हार, फुले, तोरण यांच्या माध्यमांतून जिहाद घडवणारे अन्य धर्मीय

आज राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी असणार्‍यांनी भंगार, फळे, फुले, कापड, पादत्राणे, प्लास्टिक आदी उद्योग, तसेच कपडे शिवणार्‍या शिंप्यांकडील कारागीर, बांगडीवाले, हातावर मेंदी काढणारे, दगडांवर कोरीव काम करणारे आदी अनेक प्रकारच्या क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. हे करतांना त्यांनी हिंदु व्यावसायिकांना अक्षरशः फसवून, प्रसंगी स्वस्तात माल विकून उद्योग किंवा व्यवसाय यांवर त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. हाही एकप्रकारचा जिहादचाच भाग आहे.

अमली पदार्थांचा व्यवसाय वाढवून हिंदूंची पिढी उद्ध्वस्त करणे हाही ‘जिहाद’च !

पंजाबमध्ये पकडलेले अमली पदार्थ आणि तस्कर

धर्मांधांकडून हिंदूंची म्हणजे भारताची भावी पिढीच उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने भारतात अधिकाधिक अमली पदार्थांचा व्यवसाय कसा वाढेल आणि देशातील हिंदूंची युवा पिढी त्यात पूर्णपणे ओढली जाऊन ती उद्ध्वस्त कशी होईल, या दृष्टीने नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले. युवतींना फसवून त्यांना अमली पदार्थ देऊन ते घेण्यासाठी लाचार बनवण्याच्याही कित्येक घटना उघडकीस आल्या. पंजाबमध्ये पाकपुरस्कृत जिहाद्यांनी अमली पदार्थांचे जाळे पसरवून युवा पिढीला खाईत ढकलले आहे.

छत्रपती शिवरायांच्या गड-दुर्गांवर मजारी किंवा थडगी यांचे प्रस्थ वाढवणारा ‘गड-जिहाद’ !

रायगड जिल्ह्यातील कुलाबा गडावर अवैधरित्या बांधलेल्या थडग्याला वर्ष २०२२ मध्ये पांढरा रंग देण्यात आला.

हिंदूंच्या मोगलांविरोधातील पराक्रमाचे सर्वाेच्च आदर्श स्थान असणार्‍या, पाच पातशाह्यांना धूळ चारणार्‍या आणि आदर्श राज्यकर्ते असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड-दुर्गांवर मजारी किंवा थडगी बांधून नंतर त्याचे प्रस्थ वाढवत नेऊन तिथे उरुसादी उत्सव साजरे करणे, त्या भागात वहिवाट बनवणे, धर्मांधांची वस्ती वाढवणे आदी करून धर्मांध ‘गड जिहाद’च्या माध्यमातूनही ‘जिहाद’ करत आहेत.

विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून जाणीवपूर्वक केलेला जिहाद !

‘ब्रूकबाँड रेड लेबल’ चहाच्या विज्ञापनात हिंदूला जाणीवपूर्वक मुसलमानाच्या दुकानातून श्री गणेशमूर्ती खरेदी करतांना दाखवले.

‘ब्रूकबाँड’ चहाच्या विज्ञापनात मुसलमान स्त्रीकडे जाण्यास कचरणारे हिंदु कुटुंब नंतर तिच्याकडे चहा पिण्यास जाते. होळीच्या वेळी रंगांमुळे पोषाख खराब होण्यापासून वाचवण्यासाठी एका लहान मुलीला मुसलमान मुलगा बाजूला घेऊन जातो, असे ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनात दाखवण्यात आले. हिंदु असलेल्या सुनेच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम मुसलमान कुटुंबात साजरा होत असल्याचे ‘तनिष्क’च्या विज्ञापनात दाखवण्यात आले, तर ‘मलबार ज्वेलर्स’च्या विज्ञापनात सणाच्या दिवशी दागिने घातलेल्या; परंतु कुंकू न लावलेल्या अभिनेत्रीला दाखवण्यात आले. यातून ग्राहक, नवीन पिढी यांच्या मनात हिंदु धर्माला तुच्छ लेखणे, धर्माचरण किंवा धर्म यांचा त्याग करणे आदी संस्कार सूक्ष्म स्तरावर हिंदूंच्या मनावर बिंबवले जातात आणि इस्लाम श्रेष्ठ असल्याचे प्रतीत केले जाते. भारतात ८५ टक्के हिंदु ग्राहक असूनही हे विज्ञापनदाते हे साहस करतात; कारण धर्माभिमानशून्य हिंदु त्यांच्याकडून उत्पादने घेणार हे त्यांना ठाऊक असते !

काँग्रेसने पक्षाची मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठी मुसलमानांचे लांगूलचालन केल्याने हिंदूंच्या हक्कांचा संकोच होणे !

धर्मांधांनी आतापर्यंत तत्कालीन काँग्रेस सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारे हिंदूंवर अन्याय करत ढोंगी निधर्मीवाद राबवून घेतला. यात अन्य धर्मियांना सर्व ठिकाणी प्रचंड सवलती घेणे, शासकीय योजना स्वत:साठी राबवून घेणे, शिष्यवृत्ती घेणे, पाठ्यपुस्तकांतून अन्य धर्मीय शासनकर्त्यांचे उदात्तीकरण आणि हिंदूंचा खरा इतिहास लपवून खोटा इतिहास निर्माण केलेली पाठ्यपुस्तके प्रसिद्ध करून घेणे (तत्कालीन काँग्रेस सरकारचे पहिले ६ शिक्षणमंत्री अन्य धर्मीय होते.) हजसाठी सवलती घेणे, मदरशांना अनुदान घेणे, हज हाऊसला साहाय्य घेणे, उर्दू घरे निर्माण करणे आदी अनेक गोष्टी सरकारकडून करवून घेतल्या. इंदिरा गांधी यांनी वर्ष १९६७ मध्ये राज्यघटनेत ‘निधर्मी’ शब्द घुसडला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘या देशावर मुसलमानांचा पहिला हक्क आहे’, असे विधान केले होते. पोलीस प्रशासनाला शासनकर्त्यांनी हिंदूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, त्यांना कारागृहात टाकणे आणि अन्य धर्मियांचे लांगूलचालन करणे, त्यांना न पकडणे असे जणू आदेशच देऊन ठेवले होते. त्यामुळे आतापर्यंत हिंदूंवर इतका प्रचंड अन्याय झाला आहे की, त्याची गणतीच करू शकत नाही. अशा सहस्रो गोष्टी करून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या माध्यमातून अन्य धर्मियांनी मतपेटीचे गाजर दाखवून हिंदूंच्या मूलभूत हक्कांचा संकोच करून एक प्रकारे ‘छुपा जिहाद’च राबवला !

हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न !

गेली कित्येक दशके आतंकवादी दाऊद पुरस्कृत असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार आणि पार्श्वकलाकार, तसेच दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार या सर्वांच्या माध्यमातून मुसलमानांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

या माध्यमातून हिंदु देवता, धर्म, ऋषिमुनी, धर्मगुरु, पुजारी, रिती-रिवाज, सण-उत्सव, परंपरा, अन्य धार्मिक प्रतिके यांची यथेच्छ टिंगल करणे, त्यांच्यावर अश्लाघ्य विनोद करणे, त्यांचा अवमान करणे इत्यादी गोष्टी जाणीवपूर्वक, तसेच मुद्दामहून केल्या जातात, तर दुसर्‍या बाजूला अन्य धर्मियांचे मात्र उदात्तीकरण केले जाते. या प्रकारांमधून एकप्रकारे ‘लव्ह जिहाद’लाही प्रोत्साहन देण्यात आले.