कोल्हापूर, १७ एप्रिल (वार्ता.) – गेले अनेक दिवस उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवेळी पावसाने दिलासा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर, शिरोळ येथे अवेळी पावसाने उपस्थिती लावली, तर सांगलीतही दुपारी ४ च्या सुमारास जोरदार वार्यासह गारा पडल्या. कुरुंदवाड, दत्तवाड यांसह अनेक गावांमध्ये चांगला पाऊस झाला. सांगलीत वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज गेली होती. ऐन वेळी आलेल्या पावसाने भाजीविक्रेते, तसेच व्यापारी, तसेच नागरिक यांची पळापळ झाली.
सांगली, कोल्हापूर येथे अवेळी पाऊस !
नूतन लेख
- कोल्हापूरची गेली ५२ वर्षे न झालेली हद्दवाढ आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न !
- पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे बस्तान बसवण्याचा कट शिजत आहे का ?
- बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !
- मुख्यमंत्री वैद्यकीय आवेदनावरील तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा मार्ग मोकळा !
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन
- ‘सोहम्’ चित्रपट समाजातील सर्व थरापर्यंत पोचवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय व्हावे ! – उज्ज्वल नागेशकर