सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करतांना ‘त्याग’ हा महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये तन, मन आणि धन गुरूंना अथवा ईश्वराला अर्पण करणे आवश्यक असते. अनेक संप्रदाय त्यांच्या भक्तांना नाम, सत्संग यांसारखा तात्त्विक भाग शिकवतात; परंतु त्यागाविषयी कुणी शिकवत नाहीत. केवळ ‘सनातन संस्थे’मध्ये प्रारंभीच्या सत्संगापासूनच त्यागाचे बीज रोवले जाते. याच कारणास्तव अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !