
डोंबिवली – खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्यांदा निवडून आणण्यासाठी कल्याण मतदारसंघात सिद्धता करा, असे आवाहन भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्यांना केले. नुकत्याच येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी वरील आवाहन केले.
यापूर्वी कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी आग्रही मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकार्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिले होते.
चव्हाण म्हणाले की, आचारसंहिता लागल्यापासून या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मोदी आणि शिंदे हे दोघेही या वेळी तिसर्यांदा निवडून येतील.
हार्बर रेल्वेत लावली आहेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके !
TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
‘बेस्ट’च्या संपामुळे प्रवाशांचे हाल; दगडफेकीसह तोडफोडीच्या घटना !
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर ६० दिवस ड्रोनबंदी !