
नवी देहली – भारत-म्यानमार सीमेवर तब्बल १ सहस्र ६४३ किमी लांबीचे कुंपण घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. म्यानमारमधून लोक भारतात घुसखोरी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
The Modi government is committed to building impenetrable borders.
It has decided to construct a fence along the entire 1643-kilometer-long Indo-Myanmar border. To facilitate better surveillance, a patrol track along the border will also be paved.
Out of the total border length,…— Amit Shah (@AmitShah) February 6, 2024
याखेरीज गस्तीसाठी स्वतंत्र मार्ग (ट्रॅक) बनवण्यात येणार आहे. सध्या मणीपूरमधील मोरेहपासून १० कि.मी. लांबीचे कुंपण घालण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाम्यानमारमधून आधीच घुसखोरी करून आलेल्या रोहिंग्यांनाही लवकर देशातून हाकलण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही जनतेला वाटते ! |
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या