
इफांळ (मणीपूर) – चंदेल जिल्ह्यातील साजिक टॅम्पक येथे आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने त्याच्या ६ सहकार्यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. हे सर्व सैनिक म्यानमार सीमेवर तैनात होते. या सर्व घायाळ सैनिकांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना कोणत्या कारणामुळे घडली, ते अद्याप समजू शकले नाही. आसाम रायफलच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, हे सर्व सैनिक मणीपूरच्या बाहेरील आहेत. या घटनेशी मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराशी कोणताही संबंध नाही.
सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र