
मुंबई – येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकट्या मुंबई शहरात १५० कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे येथील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. ती २८८ इतकी झाली आहे. फटाके फोडण्याचे हे प्रमाण इतर दिवसांपेक्षा ५० टक्के अधिक होते.
संपादकीय भूमिकाफटाक्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा त्या पैशांचा राष्ट्र-धर्म कार्यासाठी विनियोग करावा ! |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !