
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गल्लीबोळातील कचर्यावरून महापालिका प्रशासनाला खडसावल्यानंतर आता स्वच्छतेसमवेतच अनधिकृत फलक हटवण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम घेण्याचे महापालिकेने ठरवले आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व अधिकार्यांना दिले आहेत.
मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसणार नाही, याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरित हटवा’, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ