
कोल्हापूर – ‘सैन्यदलात कार्यरत असणारे किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी काम असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधावा’, असा फलक करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी कार्यालयाच्या बाहेर लावला आहे. ‘आपले काम प्राधान्याने करणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो. देशसेवेसाठी आपण जे कार्य करत आहात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे’, असे त्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. लष्करी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या या वैशिष्ट्यपूर्ण फलकामुळे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. (सर्वांनी असा आदर्श ठेवल्यास ‘सरकारी काम ६ मास थांब’, हे चित्र नक्कीच पालटेल ! – संपादक)
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !