मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हपापलेल्या लोकांच्या राजकारणाची चिरफाड आहे. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी कि नाही, हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवे. राज्यपाल यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘‘आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असला, तरी पक्षादेश हा त्या वेळची शिवसेना म्हणजे माझी शिवसेना यांच्याकडेच राहील. अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा. मी माझ्या पदाचे त्यागपत्र दिले, त्याप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यागपत्र देऊन निवडणुकीला सामोरे जावे.’
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल – उद्धव ठाकरे
सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल – उद्धव ठाकरे
नूतन लेख
- देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा छत्रपती शाहू महाराज यांची स्वीकारणे हा काळा दिवस ! – सकल हिंदू समाज
- महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस यांसह भाजपच्या ३ नेत्यांच्या अटकेचा कट ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
- प्रचारगीतामधून ‘जय भवानी’ उल्लेख हटवणार नाही ! – उद्धव ठाकरे
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अर्ज प्रविष्ट
- आचारसंहितेचा भंग करणार्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रहित करा ! – अतुल लोंढे
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !