
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा भारत देश आदींना यात प्रतिनिधित्व नाही. अशा वेळी या परिषेदील ५ सदस्यांनाही अन्य देशांप्रमाणे समान ठरवून सहभागी करता येईल, अशी मागणी भारताने या परिषदेच्या बैठकीत केली. या परिषदेमध्ये जगभरात शांतता निर्माण करण्याच्या विषयावर चर्चा होत आहे. त्या चर्चेच्या वेळी भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ही मागणी केली. ‘जर परिषद भविष्यामध्ये शांतता निर्माण करू इच्छित असेल, तर प्रथम इतिहासातून शिकण्याची आवश्यकता आहे’, असेही कंबोज यांनी या वेळी सांगितले.
सौजन्य एएनआय
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !