कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी आलेल्या प्रस्तावांना दिलेले उत्तर

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – शिर्डी येथील श्री साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करावे, असे प्रस्ताव आले होते. त्यांपैकी ६३५ कर्मचार्यांना यापूर्वी सेवेत कायम केले आहे. आस्थापना व्यय १० टक्क्यांच्या आत असेल, तर आपण कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करू शकतो; परंतु आता आस्थापना व्यय जवळपास २१ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे याविषयी कायदेशीर गोष्टी पडताळण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिले.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)