‘महाराष्ट्रात ३ दिवस पडलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. राज्यातील सरकार शेतकर्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी हानीचे पंचनामे चालू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १७ मार्च २०२३ या दिवशी विधानसभेत केला.’ (१८.३.२०२३)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > गारपिटीमुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीचे पंचनामे न करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
गारपिटीमुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीचे पंचनामे न करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
नूतन लेख
- ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- आई आणि जन्मभूमीचे महत्व !
- …तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !