हिंदूंनो, कुणाच्या गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे १००० वर्षे मुसलमानांच्या, तर १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामीत रहावे लागले, तसेच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांना धर्मभ्रष्ट राजकारणी, पोलीस इत्यादींच्या गुलामीत रहावे लागत आहे. हिंदूंच्या सर्व अडचणींवरील एकच उपाय म्हणजे साधना करून भगवंताचे भक्त बनणे. भगवंत भक्तांचे रक्षण करतोच !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले