
३ मार्चला असणार्या महामोर्च्याच्या आयोजनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर हे उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी कुणाला काय मार्गदर्शन करणार ? मी राष्ट्ररक्षणाच्या मार्गावर जाणार्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. श्री. सुनील घनवट यांच्यासारखे मार्गदर्शक आणि समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवी पडवळ यांच्यासारखा सूर्य आपल्या समवेत असल्यावर आपल्याला तळपायला वेळ लागणार नाही !’’
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !