१७ लाख ३६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त !

ठाणे, ८ जानेवारी (वार्ता.) – अंबरनाथ परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या रवि मुन्नीलाल जैस्वाल (वय ३५ वर्षे), हसून कय्युम खान (वय २५ वर्षे) आणि महंमद शॅडं रियाझ (वय २७ वर्षे) यांना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख रुपयांचा ९० किलो गांजा आणि चारचाकी असा १७ लाख ३६ सहस्र ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई होत नसल्याने अशा घटना वारंवार घडतात ! |
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !