हिंदू हे ऐकतील का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील. हिंदूनी संघटित होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी जयपूर येथे केले.