
‘जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून कृतज्ञता व्यक्त करावी. सतत आणि अखंड कृतज्ञता व्यक्त केल्याने ‘भगवंतच सर्वकाही करत आहे’, हा संस्कार अंतर्मनावर होऊन अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होते.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
म्हणून मंदिरांचे सरकारीकरण नको !
शिकण्याच्या वृत्तीचा हा ही लाभ !
फळाची अपेक्षा न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !