
मुंबई – राज्याच्या विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्षांनी बहुमत ठराव मांडला. या वेळी आमदारांची शिरगणती करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. शिरगणती चालू होण्याआधी २ ‘वॉर्निंग बेल’ देण्यात येतात. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात येतात; मात्र काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह काँग्रेसचे ५ आमदार सभागृहाचे दार बंद झाल्यावर विधानभवनात पोचले. त्यामुळे या आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले. बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
संपादकीय भूमिकावेळेचे गांभीर्य नसलेले असे लोकप्रतिनिधी जनतेची कामे वेळेवर करत असतील का ? |
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद