कोलंबो – आर्थिक कंबरडे मोडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या संसदेमध्ये सांगितले की, भारताकडून दिले गेलेले आर्थिक साहाय्य हे दान नसून श्रीलंकेला हे कर्ज फेडावे लागेल. त्यासाठी आपल्याकडे योजना आखावी लागेल. विक्रमसिंघे म्हणाले की, आम्ही भारताकडून ४ बिलियन अमेरिकी डॉलरचे (३१ सहस्र कोटी रुपयांहून अधिकचे) कर्ज घेतले आहे. आम्ही भारताकडे अधिक कर्ज देण्याचे आवाहनही केले आहे; परंतु भारत अधिक कर्ज देऊ शकणार नाही.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > भारताकडून मिळालेले आर्थिक साहाय्य हे दान नसून त्याची परतफेड करावी लागेल ! – श्रीलंकेचे पंतप्रधान
भारताकडून मिळालेले आर्थिक साहाय्य हे दान नसून त्याची परतफेड करावी लागेल ! – श्रीलंकेचे पंतप्रधान
नूतन लेख
- China Tibetan Army:चीन तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करून त्यांना भारताच्या विरोधातील युद्धात उतरवणार !
- Threat Geert Wilders: मी शरिरातून तुझी जीभ बाहेर काढून ती तुझ्या मानेला गुंडाळीन !
- US Bans Indian Companies : अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यावर घातली बंदी
- “Stridhana” Supreme Court‘स्त्रीधना’वर पत्नीचाच अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय
- Greece Wildfires : सहारा वाळवंटातून धूळ वाहून नेणार्या वार्यांमुळे ग्रीसमधील २५ जंगलांना आग
- US Human Rights Report : देशात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा अमेरिकेचा अहवाल भारताने फेटाळला