
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूपुर शर्मा यांच्या महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेले वक्तव्य योग्य आहे की अयोग्य, हे त्यांचे बालमित्र अब्बास यांना विचारावे, अशी टीका ‘एम्.आय.एम्.’चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लहानपणीच्या आठवणींविषयी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचा बालमित्र असलेला अब्बास यांचा उल्लेख केला आहे. यावरून आता ओवैसी यांच्याकडून राजकारण केले जात आहे.
PM मोदी अपने दोस्त Abbas से पूछ लीजिए कि जो Nupur Sharma ने जो बोला वो गलत है या नहीं : @asadowaisi #Abbas #अब्बास pic.twitter.com/BvgRQBUIwO
— News24 (@news24tvchannel) June 19, 2022
संपादकीय भूमिकाइतरांचे वक्तव्य योग्य कि अयोग्य हे पडताळण्याऐवजी ओवैसी यांनी त्यांच्या धर्मबांधवांकडून केली जाणारी चिथावणीखोर वक्तव्ये आणि करण्यात येणार्या दंगली याविषयी प्रथम स्पष्टीकरण द्यावे ! |
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !